४० एकादशाहः

विश्वास-प्रस्तुतिः

[२२३]

अथैकादशाहः ।

मनुः

विप्रः शुध्यत्य् अपः स्पृष्ट्वा क्षत्रियो वाहनायुधे ।
वैश्यः प्रतोदं रश्मीन् वा [२२४] यष्टिं शूद्रः कृतक्रियः ॥

शुद्धितत्त्वे देवलः

आद्याहःसु निवृत्तेषु सुस्नाताः कृतमङ्गलाः ।
आशौचाद् विप्रमुच्यन्ते ब्राह्मणान् स्वस्तिवाच्य च ॥

इदं सपिण्डनोत्तरम् इति शिष्टाः । हेमाद्रौ शङ्खः

आद्यं श्राद्धम् अशुद्धो ऽपि कुर्याद् एकादशे ऽहनि ।
कर्तुस् तात्कालिकी शुद्धिर् अशुद्धः पुनर् एव सः ॥

शूद्रे ऽप्य् एवम् । तद् आह पैठीनसिः

एकादशे ऽह्नि यच् छ्राद्धं तत् सामान्यम् उदाहृतम् ।
चतुर्णाम् अपि वर्णानां सूतकं तु पृथक् पृथक् ॥

यत् तु मरीचिः,

आशौचान्ते ततः सम्यक् पिण्डदानं समाप्यते ।
सर्वश्राद्धं प्रदातव्यं सर्ववर्णेष्व् अयं विधिः ॥

इति, तत् सर्वेषां दशाहपरम् । यत् तु मात्स्ये,

एकादशे ऽहनि तथा विप्रान् एकादशैव तु ।
क्षत्रादिः सूतकान्ते तु भोजयेद् अयुजो द्विजान् ॥

इति, तद् रुद्रगणश्राद्धपरम्,

रुद्रम् उद्दिश्य कर्तव्यं प्रेतप्रीतिकरं हि तत् ।

इति वचनाद् इति मदनपारिजातःकल्पतरौ शूलपाणिवाचस्पत्यादयस् त्व् अस्माद् वचनाद् अप्य् आशौचापगम इति विष्णूक्तेः प्रागुक्तशङ्खादिवचनानां चानाकरत्वाच् छूद्रादीनाम् अप्य् आशौचान्त एवाहुः । अन्ये तु द्विविधवाक्यवशाद् देशाचारतो विकल्पम् आहुः । सत्यव्रतः

सद्यःशौचे ऽपि दातव्यं प्रेतस्यैकादशे ऽहनि ।

उशना

त्र्यहाशौचे ऽपि कर्तव्यम् आद्यम् एकादशे ऽहनि ।
अतीतविषये सद्यस् त्र्यहोर्ध्वं वा तद् इष्यते ॥

हेमादौ बौधायनः

एकोद्दिष्टं श्व एव स्याद् द्वादशे ऽहनि वा पुनः ।
अत ऊर्ध्वम् अयुग्मेषु कुर्वीताहःसु शक्तितः ॥
अर्धमासे ऽथ वा मासि ऋतौ संवत्सरे ऽपि वा ॥

मराठी

आता एकादशाहिक कृत्य साङ्गतो.

याविपयीं मन ह्मणतो-“आशौचानन्तर विप्राने उदकास, क्षत्रियानं वाहनास व आयु घास, वैश्याने चाबुक अथवा रश्मि ( काढण्या ) याम्स आणि शूद्रानं काठीस स्पर्श केल्याने, ते शुद्ध होतात.’ शुद्धितत्त्वाम्त देवल ह्मणतो-‘पहिले १० किंवा अधिक आशौचाच दिवस सरल्यावर उत्तम स्नान करून, पुण्याहवाचन व मङ्गल धारण केले झणजे आशौच मुक्त होतात.” “हें सपिण्डी झाल्यावर केले असतां मुक्त होतात,’ असे शिष्टाञ्चे मत आहे. हेमाद्रीम्त शङ्ख ह्मणतो-“अशुद्ध असतांही ११ व्या दिनी आद्यश्राद्ध करावेम्; कारण, कर्त्यास ते करण्यापुरती शुद्धि असून नन्तर तो अशुद्ध होतो.” शूद्राविषयीही असेञ्च. पैठीनसीनेही साङ्गितले आहे की,-“जे ११ व्या दिवसी करण्याचे श्राद्ध तेम्, सर्व वर्णाम्स सम आहे. आशौच मात्र निरनिराळे आहे.” आतां जें मरीचि ह्मणतो की,-“नन्तर आशौचान्ती उत्तमप्रकारें पिण्डदान समाप्त करून, सर्व श्राद्ध द्यावे. हा विधि सर्व वर्णास स. म आहे.” ह्मणून, ते सर्वाम्स दशाहपर आहे. यावरून, क्षत्रियादिकाम्स अधिक आशौच साङ्गितले आहे, त्याविषयीं हैं ग्राह्य नाही. आणखी में मत्स्यपुराणान्त-“११व्या दिनी ११ ब्राह्मणांस, व क्षत्रियादिकान्नी आपल्या आशौचान्ती विषमसङ्ख्याक ब्राह्मणाम्स भोजन घा लावें,’ असे साङ्गितले आहे; तें रुद्रगणश्राद्धपर आहे; कारण,-“रुद्राचा उद्देश करून प्रेतास प्रिय असें श्राद्ध करावें,” असे वचन आहे ह्मणून मदनपारिजात ह्मणतो. कल्पतरूम्त शूलपाणि व वाचस्पति इत्यादिक तर “ या वचनावरून आशौच निवृत्त होते, ’ अशी विष्णूक्ति आहे; व पूर्वोक्त-शङ्खादिवचनें आकरग्रन्थाम्त नस ल्यावरून शूद्रादिकांसहि आशौचान्तीम्च आद्यश्राद्ध विहित आहे, " असें ह्मणतात. अन्य कित्येक तर-” दोन प्रकारची वाक्ये आहेत याकरितां देश व आचारभेदाने त्याचा वि कल्प आहे, " असें ह्मणतात. सत्यव्रत ह्मणतो-”. तत्काल आशौचनिवृत्ति असली त थापि ११ व्या दिनीं श्राद्ध करावेम्. " उशना ह्मणतो-’ त्रिदिनाशौच असतांहि आद्य श्राद्ध ११ व्या दिवसीं करावम्. तेच जर अतिक्राम्त असेल तर, तत्काल किंवा ४ थ्या दि वसीं करावेम्. ” हेमाद्रीम्त बौधायन ह्मणतो- " एकोद्दिष्टश्राद्ध ११ व्या किंवा १२ व्या दिवसीं करावेम्. कदाचित् त्या दिनी न झाल्यास पुढे विषमदिनीं यथाशक्ति, अर्धमासी अथवा महिना, ऋतु, किंवा वर्षातीं करावेम्. " ।

मूलम्

[२२३]

अथैकादशाहः ।

मनुः

विप्रः शुध्यत्य् अपः स्पृष्ट्वा क्षत्रियो वाहनायुधे ।
वैश्यः प्रतोदं रश्मीन् वा [२२४] यष्टिं शूद्रः कृतक्रियः ॥

शुद्धितत्त्वे देवलः

आद्याहःसु निवृत्तेषु सुस्नाताः कृतमङ्गलाः ।
आशौचाद् विप्रमुच्यन्ते ब्राह्मणान् स्वस्तिवाच्य च ॥

इदं सपिण्डनोत्तरम् इति शिष्टाः । हेमाद्रौ शङ्खः

आद्यं श्राद्धम् अशुद्धो ऽपि कुर्याद् एकादशे ऽहनि ।
कर्तुस् तात्कालिकी शुद्धिर् अशुद्धः पुनर् एव सः ॥

शूद्रे ऽप्य् एवम् । तद् आह पैठीनसिः

एकादशे ऽह्नि यच् छ्राद्धं तत् सामान्यम् उदाहृतम् ।
चतुर्णाम् अपि वर्णानां सूतकं तु पृथक् पृथक् ॥

यत् तु मरीचिः,

आशौचान्ते ततः सम्यक् पिण्डदानं समाप्यते ।
सर्वश्राद्धं प्रदातव्यं सर्ववर्णेष्व् अयं विधिः ॥

इति, तत् सर्वेषां दशाहपरम् । यत् तु मात्स्ये,

एकादशे ऽहनि तथा विप्रान् एकादशैव तु ।
क्षत्रादिः सूतकान्ते तु भोजयेद् अयुजो द्विजान् ॥

इति, तद् रुद्रगणश्राद्धपरम्,

रुद्रम् उद्दिश्य कर्तव्यं प्रेतप्रीतिकरं हि तत् ।

इति वचनाद् इति मदनपारिजातःकल्पतरौ शूलपाणिवाचस्पत्यादयस् त्व् अस्माद् वचनाद् अप्य् आशौचापगम इति विष्णूक्तेः प्रागुक्तशङ्खादिवचनानां चानाकरत्वाच् छूद्रादीनाम् अप्य् आशौचान्त एवाहुः । अन्ये तु द्विविधवाक्यवशाद् देशाचारतो विकल्पम् आहुः । सत्यव्रतः

सद्यःशौचे ऽपि दातव्यं प्रेतस्यैकादशे ऽहनि ।

उशना

त्र्यहाशौचे ऽपि कर्तव्यम् आद्यम् एकादशे ऽहनि ।
अतीतविषये सद्यस् त्र्यहोर्ध्वं वा तद् इष्यते ॥

हेमादौ बौधायनः

एकोद्दिष्टं श्व एव स्याद् द्वादशे ऽहनि वा पुनः ।
अत ऊर्ध्वम् अयुग्मेषु कुर्वीताहःसु शक्तितः ॥
अर्धमासे ऽथ वा मासि ऋतौ संवत्सरे ऽपि वा ॥

मराठी

आता एकादशाहिक कृत्य साङ्गतो.

याविपयीं मन ह्मणतो-“आशौचानन्तर विप्राने उदकास, क्षत्रियानं वाहनास व आयु घास, वैश्याने चाबुक अथवा रश्मि ( काढण्या ) याम्स आणि शूद्रानं काठीस स्पर्श केल्याने, ते शुद्ध होतात.’ शुद्धितत्त्वाम्त देवल ह्मणतो-‘पहिले १० किंवा अधिक आशौचाच दिवस सरल्यावर उत्तम स्नान करून, पुण्याहवाचन व मङ्गल धारण केले झणजे आशौच मुक्त होतात.” “हें सपिण्डी झाल्यावर केले असतां मुक्त होतात,’ असे शिष्टाञ्चे मत आहे. हेमाद्रीम्त शङ्ख ह्मणतो-“अशुद्ध असतांही ११ व्या दिनी आद्यश्राद्ध करावेम्; कारण, कर्त्यास ते करण्यापुरती शुद्धि असून नन्तर तो अशुद्ध होतो.” शूद्राविषयीही असेञ्च. पैठीनसीनेही साङ्गितले आहे की,-“जे ११ व्या दिवसी करण्याचे श्राद्ध तेम्, सर्व वर्णाम्स सम आहे. आशौच मात्र निरनिराळे आहे.” आतां जें मरीचि ह्मणतो की,-“नन्तर आशौचान्ती उत्तमप्रकारें पिण्डदान समाप्त करून, सर्व श्राद्ध द्यावे. हा विधि सर्व वर्णास स. म आहे.” ह्मणून, ते सर्वाम्स दशाहपर आहे. यावरून, क्षत्रियादिकाम्स अधिक आशौच साङ्गितले आहे, त्याविषयीं हैं ग्राह्य नाही. आणखी में मत्स्यपुराणान्त-“११व्या दिनी ११ ब्राह्मणांस, व क्षत्रियादिकान्नी आपल्या आशौचान्ती विषमसङ्ख्याक ब्राह्मणाम्स भोजन घा लावें,’ असे साङ्गितले आहे; तें रुद्रगणश्राद्धपर आहे; कारण,-“रुद्राचा उद्देश करून प्रेतास प्रिय असें श्राद्ध करावें,” असे वचन आहे ह्मणून मदनपारिजात ह्मणतो. कल्पतरूम्त शूलपाणि व वाचस्पति इत्यादिक तर “ या वचनावरून आशौच निवृत्त होते, ’ अशी विष्णूक्ति आहे; व पूर्वोक्त-शङ्खादिवचनें आकरग्रन्थाम्त नस ल्यावरून शूद्रादिकांसहि आशौचान्तीम्च आद्यश्राद्ध विहित आहे, " असें ह्मणतात. अन्य कित्येक तर-” दोन प्रकारची वाक्ये आहेत याकरितां देश व आचारभेदाने त्याचा वि कल्प आहे, " असें ह्मणतात. सत्यव्रत ह्मणतो-”. तत्काल आशौचनिवृत्ति असली त थापि ११ व्या दिनीं श्राद्ध करावेम्. " उशना ह्मणतो-’ त्रिदिनाशौच असतांहि आद्य श्राद्ध ११ व्या दिवसीं करावम्. तेच जर अतिक्राम्त असेल तर, तत्काल किंवा ४ थ्या दि वसीं करावेम्. ” हेमाद्रीम्त बौधायन ह्मणतो- " एकोद्दिष्टश्राद्ध ११ व्या किंवा १२ व्या दिवसीं करावेम्. कदाचित् त्या दिनी न झाल्यास पुढे विषमदिनीं यथाशक्ति, अर्धमासी अथवा महिना, ऋतु, किंवा वर्षातीं करावेम्. " ।